Kirjojen hintavertailu. Mukana 11 627 469 kirjaa ja 12 kauppaa.

Kirjahaku

Etsi kirjoja tekijän nimen, kirjan nimen tai ISBN:n perusteella.

9 kirjaa tekijältä Gangadhar Gadgil

Kajwa

Kajwa

Gangadhar Gadgil

Rajpal Sons
2022
pokkari
गंगाधर गाडगीळ समग्र कथा मालिका खंड ९ काजवा महायुद्धोत्तर कालखंडातील नव्या वाङ्मयीन युगधर्माचे प्रतिनिधित्व करणारे गंगाधर गाडगीळ हे मराठीतील एक अग्रगण्य कथाकार होत. कथा या साहित्यप्रकाराची संकल्पना 'नव' विणे, ती अधिक खुली करणे हे श्रेय नि संदिग्धपणे त्यांचे आहे. गाडगीळांनी आपल्या कथालेखनातून एक नवी कथादृष्टी व्यक्त केली. कथेच्या विविध घटकांच्या स्वरूपात व योजनेत त्यांनी मूलगामी परिवर्तन घडवून आणले, त्यामागचे गमक त्यांच्या कथेतील अनुभवरूपांचे, कथार्थाचे अपारंपरिक / नवीन स्वरूप हे आहे. त्यांच्या नवकथेने मराठी साहित्यक्षेत्रात ज्या नव्या वाङ्मयीन जाणिवा रुजवल्या, त्यांतून मराठी कथा अधिक मूल्ययुक्त तसेच विविध अंगांनी समृद्ध होण्याच्या शक्यता निर्माण झाल्या. त्यांच्या कथासाहित्यातून प्रकटलेल्या कलादृष्टीचा संस्कार केवळ कथाक्षेत्रापुरता मर्यादित न राहता एकूण मराठी ललित साहित्यावरही तो घडला, असे म्हणणे यथार्थ ठरेल. गाडगीळांच्या कथेचे महत्त्व केवळ ऐतिहासिक स्वरूपाचे आहे, असे नाही. तिच्यातील कलापूर्णता तसेच मौलिकता स्वतंत्रपणेही लक्षणीय आहे. गाडगीळांच्या कथेचा प्रवास हा कलावंत म्हणून त्यांचा स्वत्वशोध आहे, गंभीरपणे घेतलेला एक मूल्यशोध आहे. 'काजवा ' हा कथासंग्रह १९६० साली प्रथम प्रकाशित झाला. कथार्थानुसार कथागत कालप्रवाहाचा असणारा कमीअधिक वेग, स्थळाचा लहानमोठा आवाका, व्याप्ती, प्रसंगी स्थळ आणि काल यांच्या अवकाशात केलेले मुक्त भ्रमण या सर्वांचा निवेदनाशी असलेला अंगभूत संबंध, निवेदनातील साहचर्यतत्त्वाधिष्ठित संगती, अनेकार्थतेचे परिणाम यांचा प्रत्यय गाडगीळांच्या कथेतून येतो. 'काजवा' हे त्याचे ठळक उदाहरण आहे. - सुधा जोशी
Udhavastha Vishwa

Udhavastha Vishwa

Gangadhar Gadgil

Popular Prakashan Pvt Ltd
2022
pokkari
गंगाधर गाडगीळ समग्र कथा मालिका खंड १५ उद्ध्वस्त विश्व महायुद्धोत्तर कालखंडातील नव्या वाङ्मयीन युगधर्माचे प्रतिनिधित्व करणारे गंगाधर गाडगीळ हे मराठीतील एक अग्रगण्य कथाकार होत. कथा या साहित्यप्रकाराची संकल्पना 'नव' विणे, ती अधिक खुली करणे हे श्रेय नि संदिग्धपणे त्यांचे आहे. गाडगीळांनी आपल्या कथालेखनातून एक नवी कथादृष्टी व्यक्त केली. कथेच्या विविध घटकांच्या स्वरूपात व योजनेत त्यांनी मूलगामी परिवर्तन घडवून आणले, त्यामागचे गमक त्यांच्या कथेतील अनुभवरूपांचे, कथार्थाचे अपारंपरिक / नवीन स्वरूप हे आहे. त्यांच्या नवकथेने मराठी साहित्यक्षेत्रात ज्या नव्या वाङ्मयीन जाणिवा रुजवल्या, त्यांतून मराठी कथा अधिक मूल्ययुक्त तसेच विविध अंगांनी समृद्ध होण्याच्या शक्यता निर्माण झाल्या. त्यांच्या कथासाहित्यातून प्रकटलेल्या कलादृष्टीचा संस्कार केवळ कथाक्षेत्रापुरता मर्यादित न राहता एकूण मराठी ललित साहित्यावरही तो घडला, असे म्हणणे यथार्थ ठरेल. गाडगीळांच्या कथेचे महत्त्व केवळ ऐतिहासिक स्वरूपाचे आहे, असे नाही. तिच्यातील कलापूर्णता तसेच मौलिकता स्वतंत्रपणेही लक्षणीय आहे. गाडगीळांच्या कथेचा प्रवास हा कलावंत म्हणून त्यांचा स्वत्वशोध आहे, गंभीरपणे घेतलेला एक मूल्यशोध आहे. - सुधा जोशी 'उद्ध्वस्त विश्व' हा कथासंग्रह प्रथम १९८२ साली प्रकाशित झाला. आधीच्या आवृत्तीनुसार 'संसार' या कथेसह 'नवा अंकुर' ही कथाही आता नव्या आवृत्तीत समाविष्ट केली आहे. एखाद्या कथेत कधी स्त्री केंद्रस्थानी असते तर दुसऱ्या एखाद्या कथेत पुरुष केंद्रस्थानी असतो. मात्र गाडगीळ आपल्या कथेत स्त्री आणि पुरुष दोघांनाही केंद्रस्थानी ठेवतात. त्यामुळेच त्यांच्या कथांतून माणसांचं, मानवी संबंधांचं एक स्वतंत्र जग उभं राहतं.
Ola Unha

Ola Unha

Gangadhar Gadgil

Popular Prakashan Pvt Ltd
2022
pokkari
गंगाधर गाडगीळ समग्र कथा मालिका खंड १३ ओलं उन्ह महायुद्धोत्तर कालखंडातील नव्या वाङ्मयीन युगधर्माचे प्रतिनिधित्व करणारे गंगाधर गाडगीळ हे मराठीतील एक अग्रगण्य कथाकार होत. कथा या साहित्यप्रकाराची संकल्पना 'नव' विणे, ती अधिक खुली करणे हे श्रेय नि संदिग्धपणे त्यांचे आहे. गाडगीळांनी आपल्या कथालेखनातून एक नवी कथादृष्टी व्यक्त केली. कथेच्या विविध घटकांच्या स्वरूपात व योजनेत त्यांनी मूलगामी परिवर्तन घडवून आणले, त्यामागचे गमक त्यांच्या कथेतील अनुभवरूपांचे, कथार्थाचे अपारंपरिक / नवीन स्वरूप हे आहे. त्यांच्या नवकथेने मराठी साहित्यक्षेत्रात ज्या नव्या वाङ्मयीन जाणिवा रुजवल्या, त्यांतून मराठी कथा अधिक मूल्ययुक्त तसेच विविध अंगांनी समृद्ध होण्याच्या शक्यता निर्माण झाल्या. त्यांच्या कथासाहित्यातून प्रकटलेल्या कलादृष्टीचा संस्कार केवळ कथाक्षेत्रापुरता मर्यादित न राहता एकूण मराठी ललित साहित्यावरही तो घडला, असे म्हणणे यथार्थ ठरेल. गाडगीळांच्या कथेचे महत्त्व केवळ ऐतिहासिक स्वरूपाचे आहे, असे नाही. तिच्यातील कलापूर्णता तसेच मौलिकता स्वतंत्रपणेही लक्षणीय आहे. गाडगीळांच्या कथेचा प्रवास हा कलावंत म्हणून त्यांचा स्वत्वशोध आहे, गंभीरपणे घेतलेला एक मूल्यशोध आहे. - सुधा जोशी 'खुणावणाऱ्या चांदण्या' या नावाने यापूर्वी प्रकाशित झालेल्या या संग्रहात 'मायलेकी' ही 'अमृत' या संग्रहातील एक कथा समाविष्ट करण्यात आलेली आहे. मानवी मनाचा तळ दाखविणाऱ्या या संग्रहातल्या कथांतून जसे मानवी वृत्ती-प्रवृत्तीचे अनेक कंगोरे व्यक्त होतात; तसेच आधी कधीही न अनुभवलेले मानवी मनाचे विविध पैलू हळुवार उलगडत जातात.
Khali Utarlea Aakash

Khali Utarlea Aakash

Gangadhar Gadgil

Popular Prakashan Pvt Ltd
2022
pokkari
गंगाधर गाडगीळ समग्र कथा मालिका खंड ११ खाली उतरलेलं आकाश महायुद्धोत्तर कालखंडातील नव्या वाङ्मयीन युगधर्माचे प्रतिनिधित्व करणारे गंगाधर गाडगीळ हे मराठीतील एक अग्रगण्य कथाकार होत. कथा या साहित्यप्रकाराची संकल्पना 'नव' विणे, ती अधिक खुली करणे हे श्रेय नि संदिग्धपणे त्यांचे आहे. गाडगीळांनी आपल्या कथालेखनातून एक नवी कथादृष्टी व्यक्त केली. कथेच्या विविध घटकांच्या स्वरूपात व योजनेत त्यांनी मूलगामी परिवर्तन घडवून आणले, त्यामागचे गमक त्यांच्या कथेतील अनुभवरूपांचे, कथार्थाचे अपारंपरिक /नवीन स्वरूप हे आहे. त्यांच्या नवकथेने मराठी साहित्यक्षेत्रात ज्या नव्या वाङ्मयीन जाणिवा रुजवल्या, त्यांतून मराठी कथा अधिक मूल्ययुक्त तसेच विविध अंगांनी समृद्ध होण्याच्या शक्यता निर्माण झाल्या. त्यांच्या कथासाहित्यातून प्रकटलेल्या कलादृष्टीचा संस्कार केवळ कथा क्षेत्रापुरता मर्यादित न राहता एकूण मराठी ललित साहित्यावरही तो घडला, असे म्हणणे यथार्थ ठरेल. गाडगीळांच्या कथेचे महत्त्व केवळ ऐतिहासिक स्वरूपाचे आहे, असे नाही. तिच्यातील कलापूर्णता तसेच मौलिकता स्वतंत्रपणेही लक्षणीय आहे. गाडगीळांच्या कथेचा प्रवास हा कलावंत म्हणून त्यांचा स्वत्वशोध आहे, गंभीरपणे घेतलेला एक मूल्यशोध आहे. - सुधा जोशी 'खाली उतरलेलं आकाश' हा कथासंग्रह १९७९ साली प्रथम प्रसिद्ध झाला. गाडगीळांना त्यांच्या विशिष्ट लेखनशैलीनेच लौकिक मिळवून दिला. आणि ते नवकथाकार म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्या कथेतील शब्दकळा, प्रतिमा, तिचा लवचीकपणा, कलात्मक जीवनदर्शन यांचा प्रत्यय आपल्याला त्यांच्या या कथांमधून येतो.
Soneri Kavadase

Soneri Kavadase

Gangadhar Gadgil

Popular Prakashan Pvt Ltd
2022
pokkari
गंगाधर गाडगीळ समग्र कथा मालिका खंड १२ सोनेरी कवडसे महायुद्धोत्तर कालखंडातील नव्या वाङ्मयीन युगधर्माचे प्रतिनिधित्व करणारे गंगाधर गाडगीळ हे मराठीतील एक अग्रगण्य कथाकार होत. कथा या साहित्यप्रकाराची संकल्पना 'नव' विणे, ती अधिक खुली करणे हे श्रेय नि संदिग्धपणे त्यांचे आहे. गाडगीळांनी आपल्या कथालेखनातून एक नवी कथादृष्टी व्यक्त केली. कथेच्या विविध घटकांच्या स्वरूपात व योजनेत त्यांनी मूलगामी परिवर्तन घडवून आणले, त्यामागचे गमक त्यांच्या कथेतील अनुभवरूपांचे, कथार्थाचे अपारंपरिक / नवीन स्वरूप हे आहे. त्यांच्या नवकथेने मराठी साहित्यक्षेत्रात ज्या नव्या वाङ्मयीन जाणिवा रुजवल्या, त्यांतून मराठी कथा अधिक मूल्ययुक्त तसेच विविध अंगांनी समृद्ध होण्याच्या शक्यता निर्माण झाल्या. त्यांच्या कथासाहित्यातून प्रकटलेल्या कलादृष्टीचा संस्कार केवळ कथाक्षेत्रापुरता मर्यादित न राहता एकूण मराठी ललित साहित्यावरही तो घडला, असे म्हणणे यथार्थ ठरेल. गाडगीळांच्या कथेचे महत्त्व केवळ ऐतिहासिक स्वरूपाचे आहे, असे नाही. तिच्यातील कलापूर्णता तसेच मौलिकता स्वतंत्रपणेही लक्षणीय आहे. गाडगीळांच्या कथेचा प्रवास हा कलावंत म्हणून त्यांचा स्वत्वशोध आहे, गंभीरपणे घेतलेला एक मूल्यशोध आहे. - सुधा जोशी 'असं आणि तसं' (१९८३) आणि 'सोनेरी कवडसे (१९८६) या दोन संग्रहांतील कथा प्रस्तुत खंडात संकलित केल्या आहेत. गाडगीळांच्या कथांतील विविधता आणि अनुभवांचा एक साचा मोडून त्याचे वेगवेगळे साचे तयार करण्याचे त्यांच्या व्यक्तित्वातील प्रायोगिक साहस आणि कमालीची बेचैनी थक्क करणारी आहे. त्यांच्या कथांत सूक्ष्म मनोविश्लेषण आहे, पण विश्लेषणवादी प्रक्रियांची गुंतवळ नाही. त्यात काव्य आहे, पण ते गद्याच्या भक्कम अधिष्ठानावर उभं आहे, म्हणूनच या स
Vegle Jag

Vegle Jag

Gangadhar Gadgil

Popular Prakashan Pvt Ltd
1960
pokkari
महायुद्धोत्तर कालखंडातील नव्या वाङ्मयीन युगधर्माचे प्रतिनिधित्व करणारे गंगाधर गाडगीळ हे मराठीतील एक अग्रगण्य कथाकार होत. कथा या साहित्यप्रकाराची संकल्पना 'नव' विणे, ती अधिक खुली करणे हे श्रेय नि संदिग्धपणे त्यांचे आहे. गाडगीळांनी आपल्या कथालेखनातून एक नवी कथादृष्टी व्यक्त केली. कथेच्या विविध घटकांच्या स्वरूपात व योजनेत त्यांनी मूलगामी परिवर्तन घडवून आणले, त्यामागचे गमक त्यांच्या कथेतील अनुभवरूपांचे, कथार्थाचे अपारंपरिक / नवीन स्वरूप हे आहे. त्यांच्या नवकथेने मराठी साहित्यक्षेत्रात ज्या नव्या वाङ्मयीन जाणिवा रुजवल्या, त्यांतून मराठी कथा अधिक मूल्ययुक्त तसेच विविध अंगांनी समृद्ध होण्याच्या शक्यता निर्माण झाल्या. त्यांच्या कथासाहित्यातून प्रकटलेल्या कलादृष्टीचा संस्कार केवळ कथाक्षेत्रापुरता मर्यादित न राहता एकूण मराठी ललित साहित्यावरही तो घडला, असे म्हणणे यथार्थ ठरेल. गाडगीळांच्या कथेचे महत्त्व केवळ ऐतिहासिक स्वरूपाचे आहे, असे नाही. तिच्यातील कलापूर्णता तसेच मौलिकता स्वतंत्रपणेही लक्षणीय आहे. गाडगीळांच्या कथेचा प्रवास हा कलावंत म्हणून त्यांचा स्वत्वशोध आहे, गंभीरपणे घेतलेला एक मूल्यशोध आहे. - सुधा जोशी 'वेगळं जग' (१९५८) व 'स्वप्नभूमी' (१९९५९) या दोन कथासंग्रहांचा मिळून 'विळखा' हा संग्रह प्रकाशित करण्यात आला होता. यात 'अमृत' या संग्रहातील 'शाप' ही कथाही समाविष्ट करून 'वेगळं जग' या नावानेच हा संग्रह तयार केला आहे. गाडगीळांची कथा समकालीन जीवनवास्तवाशी एका चिवट धाग्याने जोडलेली आहे; त्याचवेळी ती सनातन मानवी अनुभवरूपांच्या शोधांनी गढलेली आहे. त्यांच्या कथांतून नगण्य म्हणाव्या अशा सर्वसामान्य माणसांच्याच जगण्यावागण्याचं, इच्छा आकांक्षाचं चित्रण त्यांनी रेखाटलं आहे.
Athavan

Athavan

Gangadhar Gadgil

Popular Prakashan Pvt. Ltd.
2022
pokkari
गंगाधर गाडगीळ समग्र कथा मालिका खंड १४ आठवण महायुद्धोत्तर कालखंडातील नव्या वाङ्मयीन युगधर्माचे प्रतिनिधित्व करणारे गंगाधर गाडगीळ हे मराठीतील एक अग्रगण्य कथाकार होत. कथा या साहित्यप्रकाराची संकल्पना 'नव' विणे, ती अधिक खुली करणे हे श्रेय निःसंदिग्धपणे त्याचे आहे. गाडगीळांनी आपल्या कथालेखनातून एक नवी कथादृष्टी व्यक्त केली. कथेच्या विविध घटकांच्या स्वरूपात व योजनेत त्यांनी मूलगामी परिवर्तन घडवून आणले, त्यामागचे गमक त्यांच्या कथेतील अनुभवरूपांचे कथार्थाचे अपारंपरिक / नवीन स्वरूप हे आहे. त्यांच्या नवकथेने मराठी साहित्यक्षेत्रात ज्या नव्या वाङ्मयीन जाणिवा रुजवल्या, त्यांतून मराठी कथा अधिक मूल्ययुक्त तसेच विविध अंगांनी समृद्ध होण्याच्या शक्यता निर्माण झाल्या. त्यांच्या कथासाहित्यातून प्रकटलेल्या कलादृष्टीचा संस्कार केवळ कथाक्षेत्रापुरता मर्यादित न राहता एकूण मराठी ललित साहित्यावरही तो घडला, असे म्हणणे यथार्थ ठरेल. गाडगीळांच्या कथेचे महत्त्व केवळ ऐतिहासिक स्वरूपाचे आहे, असे नाही. तिच्यातील कलापूर्णता तसेच मौलिकता स्वतंत्रपणेही लक्षणीय आहे. गाडगीळांच्या कथेचा प्रवास हा कलावंत म्हणून त्यांचा स्वत्वशोध आहे. गंभीरपणे घेतलेला एक मूल्यशोध आहे. सुधा जोशी 'श्रावण' (१९७७) आणि 'आठवण' (१९७८) मिळून 'आठवण' हा संग्रह करण्यात आला आहे. एखाद्या अनुभवाला, भाववृत्तीला अनेक अंग असतात आणि ती एकमेकांहून भिन्नच नव्हेत, तर कित्येकदा परस्परविरुद्धही असू शकतात; या गोष्टीचं भान राखून विविध अंगांनी घेतलेला अनुभवाचा बेध गाडगीळांच्या कथेत आढळतो. असं बाह्यांगी दर्शन हे या कथेचं एक वेगळेपण ठरते, याचा प्रत्यय या संग्रहातील कथांमधून येतो.
A Faceless Evening and Other Stories

A Faceless Evening and Other Stories

Gangadhar Gadgil

Ratna Books
2020
pokkari
From the hundreds of short stories written by Gangadhar Gadgil, this representative collection has fourteen in English translation. There is fable and fantasy, humour and poignancy, sentiment and cynicism, sharp comment on society and human behaviour that is tender as well as brutally exploitative. Every character lives and breathes in Gadgil's stories whether they struggle in the middle-class chawls, crowded restaurants and streets of suburban Mumbai, or even on the beach at Mahabalipuram. His language is playful, acerbic, alliterative, sometimes even poetic, never effusive, always clear and precise.Gadgil's stories are relevant, long after they were first published in Marathi, since the changing social structure, the pace of life, the tension in interpersonal relationships and the consequent angst that he depicts, remain essentially the same.